शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही, फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:25 IST

चंद्रकांत पाटील; फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा पुनरूच्चार

मुंबई: सत्तास्थापनेच्या फॉर्मुल्याबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. प्रस्ताव आल्यास चर्चेची आमची तयारी असेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. सत्ता स्थापनेबाबत रणनिती ठरविण्यासंदर्भात भाजपच्याकोअर कमिटीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीलाच जनादेश दिलेला आहे.

फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाने एकमताने नेता म्हणून निवड केली आहे. भाजपच्या संसदीय समितीनेही त्यांच्या नावास मंजुरी दिली आहे. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने निवडणूक लढविलेली होती आणि तेच मुख्यमंत्री होतील.कसला प्रस्ताव? राऊत यांचा सवालचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खा. संजय राऊत म्हणाले, कसला प्रस्ताव? ठरलंय त्यानुसार करा. फिफ्टी-फिफ्टीचा निर्णय हाच प्रस्ताव आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत जे ठरलं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी वेगळ्या प्रस्तावाची आणि चर्चेची गरज काय? असा सवाल राऊत यांनी केला. एकाच ओळीचा प्रस्ताव आहे. तो म्हणजे शहांच्या उपस्थित जे ठरलंय तेच करा. त्याची अंमलबजावणी करा. त्याची अंमलबजावणी करत असल्याचं लिखित द्या. तरच पुढची चर्चा होईल, असेही राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना