शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

...तर शासकीय कर्मचा-यांना वेतनवाढ, पदोन्नती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 16:16 IST

अ, ब व क संवर्गाचा समावेश

गणेश वासनिक अमरावती : राज्य शासनाच्या आस्थापनेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणक हाताळणी आणि वापराचे परिपूर्ण ज्ञान अनिवार्य आहे. अन्यथा यापुढे कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.शासन-प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असलेल्या कर्मचाºयांना बदलत्या काळानुसार त्यांचे ज्ञानात अधिक भर पडावी. प्रशासनाकडून नागरिकांचे कामे सुलभतेने आणि वेळेपूर्वी व्हावे, यासाठी गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचा-यांना संगणकाचे ज्ञान अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९९९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. शासन अधिसूचना २५ जानेवारी १९९९ व ३ मे २००० आणि २८ मे २०१८ अन्वये शासकीय कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान आवश्यक केले आहे. मात्र, बहुतांश विभागातील  समावेश गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांनी अद्यापही संगणक हाताळणी, वापराचे ज्ञान विकसित केले नाही. त्यामुळे अशा कर्मचाºयांकडे असलेल्या नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत होत नाही. कार्यालयप्रमुखांनी अनेकदा संगणकाचे ज्ञान नसलेल्या कर्मचा-यांना नोटीस वजा आदेशान्वये शासन निर्णयाची जाणीव करून दिली आहे. परंतु, सरकारी कर्मचारी म्हटले की, ‘काय होते’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे.

मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी ३ जुलै २०१८ रोजी परिपत्रक जारी करून कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असे आदेश निगर्मित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांवर सोपविली आहे. राज्यात १९ लाख कर्मचारी असून, यात सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचा समावेश आहे.

वयाची ५० वर्षे पूर्ण करणा-यांना सूटशासन सेवेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही, असे आदेश आहेत. मात्र, या आदेशातून वयाची ५० वर्षे पूर्ण करणाºया कर्मचा-यांना सूट देण्यात आली आहे. कर्मचाºयांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण नसले तरी वय ५० पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा शासन निर्णयानुसार लाभ मिळणार नाही, हे वास्तव आहे.

बदलत्या काळानुसार कर्मचाºयांना कामात बदल करणे अपेक्षित आहे. नागरी सुविधांमध्ये झपाट्याने आमूलाग्र बदल होत असल्याने कर्मचा-यांनी संगणकाचे ज्ञान प्राप्त करणे काळाची गरज आहे. यापूर्वीच कर्मचा-यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षणाबाबत मााहिती दिली आहे.- नामदेव गडलिंग,जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अमरावती