शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘एपीएमसी’वर बंदचा परिणाम नाही

By admin | Updated: June 6, 2017 05:47 IST

शेतकऱ्यांनी राज्यभर घोषित केलेल्या बंदचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर काहीही परिणाम झालेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांनी राज्यभर घोषित केलेल्या बंदचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर काहीही परिणाम झालेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून ५००पेक्षा जास्त ट्रक-टेम्पोमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. होलसेल मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरण्यास सुरुवात झाली असून, किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडणे सुरूच आहे. शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केल्यानंतरही नवी मुंबई, पनवेल परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मुंबई बाजार समितीमधील आवकही पूर्ववत झाली आहे. १ जूनपासून राज्यातील भाजीपाला विक्रीसाठी येत नव्हता. पूर्णपणे परराज्यातील मालावर अवलंबून राहावे लागत होते; परंतु सोमवारी सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगरमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. आवक पूर्ववत झाल्यामुळे होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. >किरकोळ बाजारात पूर्वीचाच दरशनिवारी १६ ते २४ रुपये किलो दराने विकला जाणारा कोबी ८ ते १२ रुपयांवर आला आहे. टोमॅटो ३६ ते ४० वरून १८ ते २२ व फ्लॉवर २४ ते ३० वरून १० ते १६ रुपये किलो दराने विकला गेला आहे.एपीएमसीमध्ये बाजारभाव कमी झाले असले, तरी किरकोळ बाजारामध्ये मात्र पूर्वीच्याच दराने भाजीपाला विकला जात होता. ८० ते १२० रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे. ६ जूनलाही आवक वाढली तर बाजारभाव कमी होतील.>देशभरातून विक्रीस आलेल्या कृषी मालाचा तपशील वस्तूराज्य ट्रक-टेम्पोलिंबूआंध्र प्रदेश, कर्नाटक०४आलेसातारा०४अरबीमध्य प्रदेश०२भेंडीगुजरात, महाराष्ट्र३१फरसबीदिल्ली, महाबळेश्वर०३फ्लॉवरकोल्हापूर, नगर, पुणे२५गाजरमध्य प्रदेश, महाराष्ट्र१५काकडीजुन्नर, ओतूर३२कारली गुजरात०५कोबीकर्नाटक, दिल्ली२९शेवगा शेंगतामिळनाडू०६सुरणआंध्र प्रदेश०३टोमॅटोगुजरात, महाराष्ट्र६२वाटाणादिल्ली०९मिर्चीउत्तर प्रदेश२०>वस्तू४ जून५ जूनकिरकोळकारली१४ ते २४ २८ ते ३२८०कोबी१६ ते २४८ ते १२८०ढोबळी ४० ते ५०३० ते ३६८०मिर्चीफ्लॉवर२४ ते ३०१० ते १६८० ते १२०फरसबी२० ते ५०३६ ते ५०१०० ते १६०भेंडी३० ते ३४३० ते ३४८०शेवगा२८ ते ३६३० ते ३४८० ते १००टोमॅटो३६ ते ४०१८ ते २२८० ते १२०