शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

अपघाताची जबाबदारी ट्रॅव्हल्स कंपनीवरही; परिवहन विभागाने पाठविला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 08:45 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दिवसेंदिवस ट्रॅव्हल्सचे अपघात वाढले आहेत, परंतु अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल्स चालकावर कारवाई होते, पण ट्रॅव्हल्स कंपन्या अनेकदा नामानिराळे राहतात, पण आता त्या कंपन्याही वेसण घातली जाणार आहे. ट्रॅव्हल्स चालविताना कंपनी सर्व लाभ घेते, पण अपघात घडल्यास जबाबदारी नाकारली जाते. त्या कंपनीची जबाबदारी निश्चित करा, असा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला आहे.

राज्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. साडेतीन कोटींहून अधिक वाहने असून अपघात आणि अपघाती मृत्यूही वाढत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ३० हजार ८५७ रस्ते अपघातात १३,५७९ जणांचा मृत्यू झाला, तर १३,५७९ जखमी झाले होते.

अपघाताची प्रमुख कारणे

  • चालकाला थकवा असताना बस चालविणे 
  • बसमध्ये तांत्रिक बिघाड 
  • भरधाव वेगाने वाहन चालविणे
  • मद्यपान करून वाहन चालविणे
  • मोबाइलचा वापर करणे

बस अपघातात चालकासोबत संबंधित कंपनी लाभ घेते, पण अपघाताची जबाबदारी घेत नाही. या कंपनीची जबाबदारी निश्चित करा, असा प्रस्ताव परिवहन विभागाने तीन महिन्यांपूर्वी रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविला आहे. - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त.

बस अपघातात बस कंपनी जबाबदारी निश्चित करणे स्वागतार्ह्य निर्णय आहे. कित्येक वेळा बस चालकाला थकवा आला असताना, त्याला जास्त पैसे देऊन बस चालविण्यास भाग पाडले जाते. काही बस नादुरुस्त असताना चालविल्या जातात. त्यामुळे बस अपघात होऊन प्रवाशांचा जीव जातो.  - डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ज्ञ.

टॅग्स :Accidentअपघात