शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 05:40 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे.

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून आणलेले सरकार तरी त्यांनी नीट चालवून दाखवावे असा टोला राज्यसभेच्या निकालानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.

भाजपच्या विजयाबद्दल पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे, डॉ.भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, गिरीश महाजन, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

विजयी उमेदवारांचा सत्कार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांपासून या सरकारबद्दल जनता तर नाहीच पण सत्तापक्षातील आमदारदेखील खूश नाहीत. हे आमदार मला येऊन सांगत होते की भाऊ! तिसरी जागा तुम्ही लढवाच. त्यांच्यासोबतच्या आमदारांनी भाजपला मतदान केले. या निवडणूक निकालाने महाविकास आघाडी सरकारने अंतर्मुख होण्याची गरज आहे. राज्य थांबले आहे, विकास थांबला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे