शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

कॅलेंडर बदलेल; या गोष्टी बदलतील का?; उद्धवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:31 IST

...कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जाईल का? महागाई कमी होईल का? तरुणांना रोजगार मिळेल का? तसेच, महाराष्ट्र आणि मुंबईची लूट थांबेल का? असे प्रश्न विचारले.

मुंबई : २०२५ या नवीन वर्षात कॅलेंडर बदलणार आहे. त्याप्रमाणे महायुती सरकारच्या काळातील काही गोष्टी बदलतील का, असा सवाल उद्धवसेनेने सरकारला केला आहे, नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच उद्धवसेनेने महायुती सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार थांबतील का? कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जाईल का? महागाई कमी होईल का? तरुणांना रोजगार मिळेल का? तसेच, महाराष्ट्र आणि मुंबईची लूट थांबेल का? असे प्रश्न विचारले.

महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अंगणवाडी, आशा सेविका, मदतनीस यांना महिलांचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारने त्यांना भत्ता अजूनही दिला नाही. या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारच्या लाडक्या नाहीत का? असा सवालही उद्धवसेनेने केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना