शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कॅलेंडर बदलेल; या गोष्टी बदलतील का?; उद्धवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:31 IST

...कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जाईल का? महागाई कमी होईल का? तरुणांना रोजगार मिळेल का? तसेच, महाराष्ट्र आणि मुंबईची लूट थांबेल का? असे प्रश्न विचारले.

मुंबई : २०२५ या नवीन वर्षात कॅलेंडर बदलणार आहे. त्याप्रमाणे महायुती सरकारच्या काळातील काही गोष्टी बदलतील का, असा सवाल उद्धवसेनेने सरकारला केला आहे, नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच उद्धवसेनेने महायुती सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार थांबतील का? कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जाईल का? महागाई कमी होईल का? तरुणांना रोजगार मिळेल का? तसेच, महाराष्ट्र आणि मुंबईची लूट थांबेल का? असे प्रश्न विचारले.

महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अंगणवाडी, आशा सेविका, मदतनीस यांना महिलांचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारने त्यांना भत्ता अजूनही दिला नाही. या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारच्या लाडक्या नाहीत का? असा सवालही उद्धवसेनेने केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना