शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पक्ष्यांचा किलबिलाट थांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:53 IST

महानोर यांचे पळसखेड गाव शिवारात शेत असून, त्यांच्या लिखाणाची सुरुवातच या शेतातील शांतीवन या कुटीतून झाली.

यादवकुमार शिंदे -सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) : प्रसिद्ध निसर्गकवी ना.धों. महानोर यांनी ज्या ठिकाणाहून लिखाणाची सुरुवात केली, त्या त्यांच्या शेतातील शांतीवन कुटी परिसरात गुरुवारी नीरव शांतता दिसून आली. यावेळी पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता.

    महानोर यांचे पळसखेड गाव शिवारात शेत असून, त्यांच्या लिखाणाची सुरुवातच या शेतातील शांतीवन या कुटीतून झाली. पद्मश्री महानोर यांनी ओढ्याच्या काठावर बसूनही आपल्या लेखणीतून ग्रामीण जीवन शब्दबद्ध केले, असे त्यांचे पुतणे प्रफुल्ल महानोर यांनी सांगितले. त्यांच्या निधनाचे वृत्त पोहोचताच येथील पक्ष्यांचा किलबिलाट थांबल्याचे पाहावयास मिळाले. ज्या चिंचेच्या झाडाखाली बसून त्यांनी अनेक कवितांना शब्दबद्ध केले, ते चिंचेचे झाड गुरुवारी स्तब्ध झाले होते. 

     महानोर यांनी आनंदयात्रा निवासस्थानाजवळच्या शेताचे ‘सीताफळ मळा’ असे नामकरण केले होते. मळ्याजवळच त्यांनी त्यांच्या अर्धांगिनी दिवंगत सुलोचना यांच्या नावाने सुलोचनाबाग तयार केली असून, त्याठिकाणी त्यांनी, ‘या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो’, अशा काव्यपंक्ती अधोरेखित केल्या आहेत. 

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणी