शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 07:15 IST

टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे.  

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी दिली. असे असताना टोलनाक्यावरून जाणाऱ्या चाकरमान्यांच्या फास्टॅगमधून टोलवसुली केली गेली. यामुळे चाकरमानी संतापले. त्यांच्या रोषानंतर परिवहन विभाग फास्टॅगमधून कापलेले  पैसे संबंधितांना परत करणार आहे. 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय घेऊनही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेल्याने काहींनी परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे.  याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतल्यास वाहन चालकांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव