शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

ठाणे, नवी मुंबईतून बोटीने या !

By admin | Updated: August 28, 2014 03:38 IST

ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर!

नवी दिल्ली : ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर! वर्षभराच्या आत ठाणे, नवी मुंबईसह किनारपट्टीवरील सात महापालिकांच्या हद्दीतील खाड्यांमधून मुंबईत चर्चगेट व गेट वे आॅफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येत आहे.मेरिटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संयुक्त उपक्रमातून ही जलवाहतूक सुरू होणार आहे. पोर्ट ट्रस्ट यामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रस्ते, लोकलच्या वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतूक सुरू करण्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या भागातील किती प्रवासी यातून दररोज प्रवास करतात याचा अंदाज घेऊन सहा ते आठ महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. केंद्रीय जहाजमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी या उपक्रमाचे नियोजनही केले. खा. चिंतामण वनगा, श्रीकांत शिंदे, आ. कपिल पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, भाजपाचे संघटनमंत्री राजेश देशमुख उपस्थित होते. गडकरी यांनी मेरिटाइम बोर्ड व पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)