शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

ठाणे, नवी मुंबईतून बोटीने या !

By admin | Updated: August 28, 2014 03:38 IST

ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर!

नवी दिल्ली : ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर! वर्षभराच्या आत ठाणे, नवी मुंबईसह किनारपट्टीवरील सात महापालिकांच्या हद्दीतील खाड्यांमधून मुंबईत चर्चगेट व गेट वे आॅफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येत आहे.मेरिटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संयुक्त उपक्रमातून ही जलवाहतूक सुरू होणार आहे. पोर्ट ट्रस्ट यामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रस्ते, लोकलच्या वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतूक सुरू करण्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या भागातील किती प्रवासी यातून दररोज प्रवास करतात याचा अंदाज घेऊन सहा ते आठ महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. केंद्रीय जहाजमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी या उपक्रमाचे नियोजनही केले. खा. चिंतामण वनगा, श्रीकांत शिंदे, आ. कपिल पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, भाजपाचे संघटनमंत्री राजेश देशमुख उपस्थित होते. गडकरी यांनी मेरिटाइम बोर्ड व पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)