शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्याय हवा

By admin | Updated: January 8, 2017 00:39 IST

माजी मंत्री व शिक्षणसम्राट कमल किशोर कदम यांच्या महात्मा गांधी मिशनने केलेल्या तीन अपिलांवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे सहाव्या वेतन

मुंबई : माजी मंत्री व शिक्षणसम्राट कमल किशोर कदम यांच्या महात्मा गांधी मिशनने केलेल्या तीन अपिलांवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे सहाव्या वेतन आयोगाच्या संबंधीचे निर्णय राज्यघटनेतील समानतेच्या निकषांवर तपासून पाहिले व ते समानांना वागणक देणारे असल्याने पक्षपाती आणि घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. सरकारचे निर्णय रद्द केले तर त्याचे लाभ कोणालाच मिळणार नाहीत. म्हणून ते रद्द न करता त्यांचा लाभ अनुदानित व विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्यायाने मिळायला हवेत, असे स्पष्ट केले.न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ज्या विनाअनुदानित कॉलेजांमध्ये सहावा वेतन आयोग लागू केलेला नाही तेथे तो या निकालाने आपोआप लागू होईल, असे नाही. मात्र तेथील कर्मचारी उच्च न्यायालयात याचिका करून याआधारे अनुकूल आदेश नक्की मिळवू शकतील.महात्मा गांधी मिशनतर्फे औरंगाबाद येथे (जवाहरलाल नेहरु) व नांदेड येथे अभियांत्रिकी महाविद्यालये चालविली जातात. तेथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेब्रुवारी २०१२ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली कारणमीमांसा सर्वोच्च न्यायालयाने सदोष ठरविली तरी वेगळ््या निकषांच्या आधारे तो निर्णय कायम ठेवला.आम्हाला सरकारकडून अनुदान मिळत नाही. विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी एवढेच आमचे उत्पन्नाचे साधन आहे व ही फीसुद्धा सरकारने नेमलेली शुल्क नियंत्रण समिती ठरवून देते. त्यामुळे सहावा वेतन अयोग लागू करणे परवडणारे नाही, असे संस्थेचे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने म्हटले की, वेतनवाढ लागू केल्यावर शुल्क नियंत्रण समितीकडून त्यानुसार फीमध्ये सुधारणा करून घेणे शक्य आहे. (विशेष प्रतिनिधी)