शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

गुजरात निवडणुकीमुळे ट्रेन वळविल्याचा संशय - राजू शेट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:00 IST

दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

अहमदनगर : दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.सरकारला ट्रेन चालविता येत नसेल तर बुलेट ट्रेन कशी चालविणार, असा प्रश्न करत या घटनेबाबत ग्राहक मंच तसेच पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. शेवगाव गोळीबारात जखमी झालेल्या शेतकºयांची भेट घेण्यासाठी तसेच घोटण येथील ऊस उत्पादकांच्या मेळाव्यासाठी शेट्टी नगर दौºयावर आले होते. ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.कर्जमाफीचा बट्ट्याबोळशेतकरी कर्जमाफीबाबत आॅनलाइन सर्व्हे करण्याची जबाबदारी सरकारच्या आयटी कंपनीची होती. या कंपनीकडून मुख्यमंत्र्यांच्या पी.ए. शी संबंधित ‘इनोव्हा’ कंपनीला हे काम दिले गेले. त्यांनीही इतर कंपन्या नेमल्या.या कंपन्यांना कर्ज कोणत्या प्रकारचे असते याचेही ज्ञान नव्हते. त्यामुळे बँका या सर्वेक्षणाला वैतागल्या. शेतकºयांची गोपनीय माहिती घेतली गेली. या कंपन्यांमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा झाला, अशी टीका शेट्टी यांनी केली.कारखान्यांत सीसीटीव्ही बसवानगरचे कारखानदार साखर चोरतात म्हणून उतारा घटतो, असा आरोप त्यांनी केला. सर्व कारखान्यांतील इलेक्ट्रॉनिक वजन काटे एकत्रित जोडले पाहिजेत तसेच गेटपासून ते गोदामांपर्यंत सीसीटीव्ही बसवून त्याचे फुटेज शेतकºयांसाठी उपलब्ध केले, तर साखरेची चोरी थांबेल, असे ते म्हणाले. साखर कारखानदार भाजपासाठी पवित्र झाले आहेत. सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते राहिलेले नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी