शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

कर्जमाफीतील त्रुटींमुळे आत्महत्या वाढल्या : शरद पवार लोकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:23 IST

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला.

गडचिरोली : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला. हा अपमान सहन करण्याऐवजी शेतकरी विष घेऊन जीव देणे पसंत करीत आहेत. या त्रुटीपूर्ण कर्जमाफीमुळेच शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा ठपका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सरकारवर ठेवला.अनेक वर्षानंतर बुधवारी पवार यांनी गडचिरोलीत येऊन जाहीर सभा घेतली. विदर्भातील दोन दिवसांच्या दौºयाचा शुभारंभ या सभेने झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, आदी मंचावर उपस्थित होते.पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांच्या घरी गेलो होतो. आठ दिवसातच ७१ हजार कोटींची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्या कर्जमाफीनंतर आत्महत्या कमी झाल्या होत्या. परंतु या सरकारने शेतकºयांना दिलेले आश्वासन पाळले नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत. शेतीवर ५० टक्के नफा देण्याचा विचारच नाही. परिणामी कर्ज वाढत जाऊन शेतकºयांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली नाही. आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता. पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला.हे सरकार ग्राहकाचे-आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता़ पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला़

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी