शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कर्जमाफीतील त्रुटींमुळे आत्महत्या वाढल्या : शरद पवार लोकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:23 IST

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला.

गडचिरोली : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला. हा अपमान सहन करण्याऐवजी शेतकरी विष घेऊन जीव देणे पसंत करीत आहेत. या त्रुटीपूर्ण कर्जमाफीमुळेच शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा ठपका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सरकारवर ठेवला.अनेक वर्षानंतर बुधवारी पवार यांनी गडचिरोलीत येऊन जाहीर सभा घेतली. विदर्भातील दोन दिवसांच्या दौºयाचा शुभारंभ या सभेने झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, आदी मंचावर उपस्थित होते.पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांच्या घरी गेलो होतो. आठ दिवसातच ७१ हजार कोटींची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्या कर्जमाफीनंतर आत्महत्या कमी झाल्या होत्या. परंतु या सरकारने शेतकºयांना दिलेले आश्वासन पाळले नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत. शेतीवर ५० टक्के नफा देण्याचा विचारच नाही. परिणामी कर्ज वाढत जाऊन शेतकºयांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली नाही. आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता. पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला.हे सरकार ग्राहकाचे-आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता़ पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला़

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी