शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील त्रुटींमुळे आत्महत्या वाढल्या : शरद पवार लोकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:23 IST

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला.

गडचिरोली : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला. हा अपमान सहन करण्याऐवजी शेतकरी विष घेऊन जीव देणे पसंत करीत आहेत. या त्रुटीपूर्ण कर्जमाफीमुळेच शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा ठपका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सरकारवर ठेवला.अनेक वर्षानंतर बुधवारी पवार यांनी गडचिरोलीत येऊन जाहीर सभा घेतली. विदर्भातील दोन दिवसांच्या दौºयाचा शुभारंभ या सभेने झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, आदी मंचावर उपस्थित होते.पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांच्या घरी गेलो होतो. आठ दिवसातच ७१ हजार कोटींची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्या कर्जमाफीनंतर आत्महत्या कमी झाल्या होत्या. परंतु या सरकारने शेतकºयांना दिलेले आश्वासन पाळले नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत. शेतीवर ५० टक्के नफा देण्याचा विचारच नाही. परिणामी कर्ज वाढत जाऊन शेतकºयांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली नाही. आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता. पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला.हे सरकार ग्राहकाचे-आम्ही दिलेल्या योग्य हमीभावामुळे तांदूळ निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर तर साखर, कापूस निर्यातीत दुसºया क्रमांकावर आणला होता़ पण या सरकारने शेतमाल उत्पादकांना वाºयावर सोडून केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार केला़

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी