शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एफआरपीच्या बदल्यात ऊस उत्पादकांना साखर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 05:44 IST

स्वाभिमानीचा प्रस्ताव : साखर आयुक्तालयाची तत्त्वत: मान्यता

- राहुल शिंदे 

पुणे/कोल्हापूर/मुंबई : अद्याप १७८ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी (उसाचा रास्त व किफायतशीर दर) दिलेला नाही. एफआरपी देऊ न शकणाºया साखर कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे साखरेच्या स्वरुपात द्यावेत, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्याला तत्वत: मान्यता दिली आहे. सरकारने हा प्रस्ताव मान्य केला, तर ऊसउत्पादक शेतकºयांना एफआरपीच्या बदल्यात साखर मिळू शकेल.

साखर हंगाम सुरू होऊन ७० ते ८० दिवस झाले. शेतकºयांनी ऊस दिल्यावर १४ दिवसांत एफआरपी देण्याचा नियम आहे. राज्यात २९०० रुपये एफआरपी आहे. मात्र, १० कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम दिली आहे. उर्वरित कारखान्यांची रक्कम थकित आहे. त्यामुळे खा. शेट्टी यांनी सोमवारी आयुक्तालयाने कारखान्यांकडून साखर ताब्यात घेऊन लिलावात काढावी वा शेतकºयांना एफआरपीच्या बदल्यात साखर द्यावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये एफआरपीची रक्कम भागविण्यासाठी शासनाची तिजोरी रिकामी करू, असे आश्वासन दिले होते. भाजपाध्यक्ष अमित शहा २४ तारखेला कोल्हापुरात असून, त्यावेळी तिजोरी व तिची चावी कुठे कोठे आहे, असा प्रश्न शहा यांना शेतकरी विचारणार आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.काय आहेत अडचणी?शेतकºयांना थेट साखर विकण्याची परवानगी मिळण्यासाठी कारखान्यांच्या उपविधीत दुरुस्ती करावी लागेल.च् या व्यवहारात जीएसटीची रक्कम कुणी भरायची, याचा निर्णय घ्यावा लागेल.च्एखाद्या शेतकºयास साखर नको असेल, तर काय? शेतकºयांनी ही साखर कुठे आणि कुणाला विकायची? त्याचा दर काय असेल? अशा प्रश्नांची उत्तरे मिळाल्याखेरीज हा प्रस्ताव स्वीकारला जाऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

शेतकºयांना साखर देण्यास कायदेशीर अडचण नाही. केवळ जीएसटीबाबत तोडगा काढावा लागेल.- शेखर गायकवाड, साखर आयुक्तराज्यातील १८८ पैकी केवळ १० कारखान्यांनी दिली १००% एफआरपी74 कारखान्यांनी एफआरपीचाएक पैसाही दिला नाही20% कारखान्यांनी ८०%पेक्षा जास्त एफआरपी दिलीराज्यात सोमवारपर्यंत ४९७ लाख टन ऊसाचे गाळप, ५२.०९ लाख टन झालेसाखरेचे उत्पादन झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना