शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:18 IST

व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी एप्रिल २०००पासून केंद्राने व्यापाºयांवर साखरसाठा मर्यादा लागू केली होती. ३१ डिसेंबर रोजी तिची मुदत संपत आहे. यंदाच्या साखर हंगामात पहिल्या अडीच महिन्यांत ३० टक्के म्हणजे ६९ लाख ४० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ते ५३ लाख ४६ हजार टन इतके होते. सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर ३००० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. सरकारच्या निर्णयाने मागणी वाढून साखरेचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेर २५ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी याच कालावधीत ते १७ लाख २५ हजार टन होते. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात २३ लाख ३७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.साठा मर्यादा हटविण्याचा निर्णय म्हणजे व्यापाºयांना साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने दिलेली नाताळची भेट आहे.- प्रफुल्ल विठलानी, चेअरमन,आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनसाठा मर्यादा काढून टाकण्याची मागणी अनेक महिने करत होतो. नियंत्रणमुक्त केल्याने कोसळणारे दर थोडे सावरतील, पण बॅँकांची उचल आणि उसाची पहिल्या उचलीचा ताळतंत्र घालताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.- पी. जी. मेढे,साखर कारखानदारीचे तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने