शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

साखर कारखान्यांची धुराडी नोव्हेंबरमध्येच पेटणार!

By admin | Updated: September 12, 2016 04:18 IST

गेल्या वर्षीचा दुष्काळ व काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन कमी होणार असल्याने, त्याची पळवापळवी होण्याची शक्यता आहे

कोल्हापूर : गेल्या वर्षीचा दुष्काळ व काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन कमी होणार असल्याने, त्याची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. १० आॅक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यास साखर आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असला, तरी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी असल्याने नोव्हेंबरमध्येच कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत.यंदा कर्नाटकातही ऊस कमी असल्याने विशेषत: सीमा भागातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. जानेवारी ते जूनपर्यंत पाणीटंचाईने ऊस पीक अक्षरश: होरपळून गेले. अनेक ठिकाणी उसाच्या लावण्या कशातरी जगल्या आणि खोडवी काढून टाकली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी एक कोटी ४६ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यंदा एक लाख ३२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. खोडव्याचे एकरी उत्पादन घटणार असल्याने सर्वच कारखान्यांना सुमारे ३० टक्के ऊस कमी पडेल. ऊस कमी असल्याने कर्नाटकातील कारखान्यांचे लक्ष राज्यातील उसावर आहे. विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखाने नोव्हेंबर महिन्यात सुरू होतात, तोपर्यंत सीमाभागातील ऊस उचलण्याचे तेथील कारखान्यांनी ठरविलेले दिसते. उसाच्या पळवापळवीमुळे आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू केले, तर परिपक्व नसणाऱ्या उसामुळे कमी उतारा येण्याची भीती कारखानदारांमध्ये आहे. (प्रतिनिधी)