शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

परराज्यांतील विद्याथ्र्याना राज्य कोटय़ातून प्रवेश नाही

By admin | Updated: July 13, 2014 01:59 IST

राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े

मुंबई :  महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असला तरी उच्च माध्यमिक परीक्षा (12 वी) परराज्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याला राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े
सेंट जाज्रेस इस्पितळाचे संचालक व प्रशासकीय अधिकारी विनायक वसंतराव विसपुते यांच्या प्रतिज्ञापत्रतून राज्य सरकारने ही भूमिका मांडली आहे.हा नियम अनेक वर्षापासून लागू आह़े तसेच सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात स्थानिक विद्याथ्र्याना एमबीबीएस प्रवेशात प्राधान्य देण्याचे निर्देश प्रत्येक राज्याला दिले आहेत़ त्यामुळे  दुस:या राज्यात बारावीची परीक्षा उर्त्तीण झालेल्या विद्याथ्र्याकडे महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असला तरी त्याला येथील कोटय़ातून एबीबीएसला प्रवेश देता येणार नाही़ असे केल्यास ते राज्यातील विद्याथ्र्यावर अन्याय करण्यासारखे होईल़
त्यातूनही राज्यासाठी 8क् तर राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यासाठी 2क् टक्के जागा राखीव असतात़ तेव्हा राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यानी 2क् टक्के कोटय़ातून प्रवेश घ्यावा, असेही प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े याप्रकरणी कल्याण येथील कीर्ती भराडीया हिने अॅड़ एम़ व्ही़ थोरात यांच्यामार्फत याचिका दाखल केली आह़े कीर्तीचे कुटुंब 196क् पासून कल्याण  येथे राहात असून, तिच्याकडे महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला आह़े तिने दहावी देखील येथूनच केली़  मात्र तिने बारावी हैदराबाद येथून पूर्ण केली आह़े त्यामुळे तिला महाराष्ट्रातील कोटय़ातून एमबीबीएस प्रवेश नाकारण्यात आला़ हा प्रवेश नाकारणा:या नियमाला तिने या याचिकेत आव्हान दिले असून, हा नियम रद्द करण्याची मागणी केली आह़े विशेष म्हणजे 1997 च्या आधी महाराष्ट्राबाहेर बारावी करणा:यालाही येथे प्रवेश दिला जात होता, असा दावा तिने याचिकेत केला आह़े
याचे वरील प्रत्युत्तर शासनाने सादर केले आह़े तसेच एमबीबीएस प्रवेशासाठी घेण्यात येणा:या सीईटी परीक्षेच्या नियमावलीतच राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्याना महाराष्ट्रातील कोटय़ातून प्रवेश 
दिला जाणार नसल्याचे नमूद केले 
आह़े त्यामुळे कीर्तीने आता 
राज्याच्या कोटय़ातून प्रवेशासाठी दावा करणो अयोग्य आहे, असेही प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े (प्रतिनिधी)
 
एबीबीएस प्रवेशासाठी बारावीला पन्नास टक्क्यांर्पयत गुण असणो व सीईटी परीक्षा उर्त्तीण होणो आवश्यक आह़े कीर्तीने या दोन्ही अटी पूर्ण केल्या आहेत़ त्यामुळे केवळ हैदराबाद येथून बारावी परीक्षा दिल्याने कीर्तीला महाराष्ट्राच्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश मिळणार की नाही, हे आता न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आह़े यावरील पुढील सुनावणी 22 जुलैला होणार आह़े