शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पहिल्या सहामाहीत एसटीची कोटींची उड्डाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 02:17 IST

एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे.

मुंबई : एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे. २०१४ नंतर एसटी प्रशासनाने थेट जून २०१८ मध्ये प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ केली होती. त्यामुळे एसटीला मोठा नफा कमावता आला आहे.एसटीच्या प्रवासी संख्येत २०१४-१५ या कालावधीत तब्बल ११ कोटी प्रवाशांची घट झाली होती. २०१३-१४ला २५६ कोटी प्रवाशांवरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २४५ कोटींपर्यंत घसरली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या एसटी प्रशासनाने वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून सलग चार वर्षे प्रवासी टिकविण्यात यश मिळविले आहे. ‘हात दाखवा आणि एसटी थांबवा’, ‘आवडेल तिथे प्रवास’, ‘मोफत वायफाय’ अशा विविध संकल्पनांद्वारे एसटीने खासगी व बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात कंबर कसल्याची प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.देओल यांनी सांगितले की, दोन मोठ्या गावांसह शहर व गावांना जोडणाºया शटल सेवा सुरू केल्याचा मोठा फायदा एसटीला झाला आहे. यामुळे प्रवाशांना निश्चित सेवेची हमी मिळाली आहे. दरम्यान, वेळापत्रकाचे अचूक पालन केल्याचा फायदा शटल सेवांसह सर्वसामान्य प्रवासी वाहतुकीसाठीही झाला आहे. एसटीसह एसटी स्थानकांवर स्वच्छता ठेवण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान२०१७च्या पहिल्या सहामाहीत एसटी प्रशासनाने साडेतीन हजार कोटींहून कमी कमाई केली होती. याउलट २०१८च्या पहिल्या सहामाहीत प्रशासनाने ३ हजार ७७८ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. दरम्यान, डिझेलच्या दरातील वाढ आणि कामगारांची पगारवाढ यामुळे प्रशासनाच्या खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, महसुलातील तूट भरून काढण्यासाठी प्रवासी संख्या वाढवून महसुलात आणखी वाढ करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ