शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

माझी बदली थांबवा साहेब! शिक्षकांची धावपळ उडणार, प्रक्रिया रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 09:40 IST

राज्यात एकूण ४५ हजार ५१६ शिक्षकांची बदली होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शिक्षक बदली प्रक्रिया रखडली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत बदली प्रक्रियेसाठी कौन्सिलिंग घेण्यात येणार होते. या बदली प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने संपूर्ण राज्यभरातील बदली प्रक्रिया रखडली, तेव्हापासून आतापर्यंत बदली प्रक्रियेचे घोडे पुढे सरकलेलेच नाही.

मंजुरी मिळताच पुढील प्रक्रियाराज्यात एकूण ४५ हजार ५१६ शिक्षकांची बदली होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

बदलीसाठी सुधारित धोरणराज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण ग्रामविकास विभागाने जाहीर केले. यात बदली झालेल्या शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करून घेण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, तर बदलीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यामुळे सरकारीस्तरावर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे बदल नवीन धोरणात करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता आहे.

शिक्षकांना दिलासाn बदल्या राज्यस्तरावर होणार असल्या तरी त्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाइन अर्ज संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात करावा लागणार आहे. n शिवाय बदलीइच्छुक शिक्षकांचे विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून बिंदू नामावली तपासल्यानंतरच होणार असल्याचे नवीन धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे; तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी यापूर्वी असलेले सरकारी निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. n नवीन धोरणानुसार जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केल्याने त्यातून शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात अनेक चांगल्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू आणि कार्यमुक्तीचे अधिकार देण्यात आल्याने राज्यभरात कार्यमुक्तीमध्ये एकसूत्रता राहणार नाही. जिल्ह्यात शाळा देताना काहींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कार्यमुक्त होणाऱ्या शिक्षकांवर नवीन नियुक्तीस व सेवाज्येष्ठतेवर अन्याय होईल. त्यात पती-पत्नी बदली एकत्रीकरण यात आणखी सुधारणा हव्या होत्या.- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

टॅग्स :Teacherशिक्षक