शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 09:57 IST

कसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी म्हणून पक्षात फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. मात्र या फेरबदलनंतर महाराष्ट्राला वेगळा योगायोग अनुभवला मिळाला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात मोठ्याप्रमाणात फेरबदल करण्यात येत आहे. नुकतेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंगळवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटलांकडे असल्याने तीन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे असल्याचा योगायोग पहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी म्हणून पक्षात फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. मात्र या फेरबदलनंतर महाराष्ट्राला वेगळा योगायोग अनुभवला मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पश्चिम महाराष्ट्राचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील आहे. तर नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळाले महसूल मंत्री चंद्रकात पाटील हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.

याधी असाच काही योगायोग पावसाळी अधिवेशनात पहायला मिळाला होता. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या काँग्रेसचेनेते विजय वडेट्टीवार हे विदर्भातील आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा विदर्भातील अशी चर्चा पहायला मिळाली होती.