शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:03 IST

महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार- फडणवीस

नागपूर : महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. एक हजार कोटींचे दलालीचे रॅकेट या सरकारमध्ये उघडकीस आले आहे. काही मंत्र्यांनी तर फॉलोअपसाठी वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे, असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर कदापिही मान्य नाही. तो झाला असता तर आज अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये राहिले असते. सरकार जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला कळणारसुद्धा नाही. पण, सरकार पाडणे हे आमच्या अजेंड्यावर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रावते, देसाई, शिंदेंना मुख्यमंत्री का केले नाही?मुख्यमंत्र्यांनी भाबडेपणाचा मुखवटा आता तरी उतरवला पाहिजे. त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते, तर दिवाकर रावते, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते; पण मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.ती चीप कोणती आहे?फडणवीस यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, फडणवीसांनी ती चीप कोणती आहे? हे दाखवावं आणि त्यातून कशी वसुली होते, याबाबत सांगावं म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस