शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:03 IST

महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार- फडणवीस

नागपूर : महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. एक हजार कोटींचे दलालीचे रॅकेट या सरकारमध्ये उघडकीस आले आहे. काही मंत्र्यांनी तर फॉलोअपसाठी वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे, असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर कदापिही मान्य नाही. तो झाला असता तर आज अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये राहिले असते. सरकार जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला कळणारसुद्धा नाही. पण, सरकार पाडणे हे आमच्या अजेंड्यावर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रावते, देसाई, शिंदेंना मुख्यमंत्री का केले नाही?मुख्यमंत्र्यांनी भाबडेपणाचा मुखवटा आता तरी उतरवला पाहिजे. त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते, तर दिवाकर रावते, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते; पण मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.ती चीप कोणती आहे?फडणवीस यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, फडणवीसांनी ती चीप कोणती आहे? हे दाखवावं आणि त्यातून कशी वसुली होते, याबाबत सांगावं म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस