शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फटाक्यांच्या बंदीवरून राजकीय आतषबाजी; शिवसेना, मनसेचा विरोध : रामदास कदम यांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 05:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातही अशी बंदी आणण्यावरून राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातही अशी बंदी आणण्यावरून राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे.  प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे वक्तव्य पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी फटाकेबंदीविरोधातच फटाका लावला.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निवासी भागात फटाके विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले. मात्र त्या वृत्ताची कोणतीही खातरजमा न करता राजकीय आतषबाजीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरण विभागाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात केली. सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणासाठी कुठेही पर्यावरणाचा ºहास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तर यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहन करत फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच पर्यावरणमंत्री कदम यांनी केले.फटाकेमुक्त दिवाळीची चर्चा सुरू होताच शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला. फटाक्यांवर कसल्याही प्रकारची बंदीसहन करणार नसल्याचा इशारा खा. संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, असंख्य मराठी मुले फटाक्यांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करीत आहेत. शिवसेना शाखांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यावर पोटावर का मारता, असा सवाल राऊत यांनी केला.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीCrackersफटाकेdiwaliदिवाळीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार