शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

राज्यात ‘आप’ पुन्हा सक्रिय राजकारणात

By admin | Updated: December 5, 2014 03:34 IST

लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलेली आम आदमी पार्टी आता राज्यात पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार आहे

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलेली आम आदमी पार्टी आता राज्यात पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत आपने नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. शिवाय लवकरच राज्यभर शेतकरी संवाद यात्रा सुरू करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या भेटी घेणार असल्याचे स्पष्ट केले.आपचे नवे राज्य संयोजक सुभाष वारे म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील गावांना भेट देताना आपचे कार्यकर्ते त्याठिकाणी मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. तेथील नेमकी परिस्थिती जाणून आत्महत्या करण्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली दक्षता समितीची नियमित बैठक होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.या दक्षता समितीच्या बैठकांसोबतच जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचे वारे यांनी सांगितले. आपच्या या राजकिय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)