शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

राज्यात ‘आप’ पुन्हा सक्रिय राजकारणात

By admin | Updated: December 5, 2014 03:34 IST

लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलेली आम आदमी पार्टी आता राज्यात पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार आहे

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलेली आम आदमी पार्टी आता राज्यात पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत आपने नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. शिवाय लवकरच राज्यभर शेतकरी संवाद यात्रा सुरू करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या भेटी घेणार असल्याचे स्पष्ट केले.आपचे नवे राज्य संयोजक सुभाष वारे म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील गावांना भेट देताना आपचे कार्यकर्ते त्याठिकाणी मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. तेथील नेमकी परिस्थिती जाणून आत्महत्या करण्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली दक्षता समितीची नियमित बैठक होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.या दक्षता समितीच्या बैठकांसोबतच जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचे वारे यांनी सांगितले. आपच्या या राजकिय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)