शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

साखरे येथे धान्य खरेदी केंद्र सुरू

By admin | Updated: October 31, 2016 03:28 IST

तालुक्यात ७८५८ हेक्टर क्षेत्रात भात शेती केली जाते.

विक्रमगड : तालुक्यात ७८५८ हेक्टर क्षेत्रात भात शेती केली जाते. या भाताची विक्री खुल्या बाजारात केली जाते. परंतु भात खरेदी करतांना खुल्या बाजारात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील आदिवासी विकास महामंडळ मर्या. नासिक उपप्रादेशिक कार्यालय जव्हार यांनी भात एकाधिकार केंद्र सुरु केले. त्याचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते करण्यात आले.या धान्य एकाधिकार खरेदी भात अ ग्रेड १५१० रुपये भाव देण्यात आला असून भात ब ग्रेड १४७०, नागली १४००, वरई ३०००, तूर ३५००, खुरासणी ४५००, उडीद ५००० भाव निश्चित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रे असून आज ती सुरु झाल्याची माहिती सवरा यांनी दिली. तालुक्यात भात कापणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत भात झोडणी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला भात धान्य खरेदी केंद्रावर विकावाया कार्यक्रमास प्रादेशिक व्यवस्थापक रविंद्र तांबोळी, आदिवासी विकास महामंडळ संचालक देविदास पाटील, बाबाजी काठोले, चेअरमन दत्ता भडांगे, संदीप पावडे, उपसभापती मधुकर खुताडे, पं.स. सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)