शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 16:51 IST

आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे.

मुंबई - गतवर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत प्रतिक्रिया देताना तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल, असे सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे दहावीच्या निकालाबाबत म्हणाले की, ''आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे. मला वाटत 2007 पर्यत तोंडी परीक्षा नव्हती.  त्याचे गुण नव्हते तेव्हा निकाल हा एवढाच लागायचा. मात्र 2008 ते 2018 या काळात तोंडी परीक्षा आणि त्याचे गुण शाळेकडून मिळायचे. त्यामुळे दहावीचा टक्का हा एकदम 16 टक्यांनी वाढला होता.''  ''आता हे तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल. कारण आधी 10 वीत चांगले गुण मिळाले कि 11 ला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करयचे. मग बेरोजगराच्या कारखान्यात भरती व्हायचे. मात्र आता असे होणार नाही, विद्यार्थ्यांना आता खरे गुण मिळाल्याने त्यांना योग्य ठिकाणी दिशा कळेल,'' असे तावडे पुढे म्हणाले.  आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालांमध्ये ज्यांना कमी गुण मिळले आहेत. त्यांना या महिन्यात अभ्यास करून  फेरपरीक्षा देता येईल, नाहीतर कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल, त्यामुळे मार्क कमी मिळले म्हणून निराश होऊ नका, असा सल्लाही शिक्षणमंत्र्यांनी दिला.  

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रVinod Tawdeविनोद तावडे