शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 16:51 IST

आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे.

मुंबई - गतवर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत प्रतिक्रिया देताना तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल, असे सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे दहावीच्या निकालाबाबत म्हणाले की, ''आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे. मला वाटत 2007 पर्यत तोंडी परीक्षा नव्हती.  त्याचे गुण नव्हते तेव्हा निकाल हा एवढाच लागायचा. मात्र 2008 ते 2018 या काळात तोंडी परीक्षा आणि त्याचे गुण शाळेकडून मिळायचे. त्यामुळे दहावीचा टक्का हा एकदम 16 टक्यांनी वाढला होता.''  ''आता हे तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल. कारण आधी 10 वीत चांगले गुण मिळाले कि 11 ला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करयचे. मग बेरोजगराच्या कारखान्यात भरती व्हायचे. मात्र आता असे होणार नाही, विद्यार्थ्यांना आता खरे गुण मिळाल्याने त्यांना योग्य ठिकाणी दिशा कळेल,'' असे तावडे पुढे म्हणाले.  आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालांमध्ये ज्यांना कमी गुण मिळले आहेत. त्यांना या महिन्यात अभ्यास करून  फेरपरीक्षा देता येईल, नाहीतर कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल, त्यामुळे मार्क कमी मिळले म्हणून निराश होऊ नका, असा सल्लाही शिक्षणमंत्र्यांनी दिला.  

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रVinod Tawdeविनोद तावडे