शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कीटकनाशकांच्या मिश्रणामुळे फवारणी बळी , प्रयोगशाळेचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 05:00 IST

फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे.

यवतमाळ : फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन दोन डझन शेतकºयांना जीव गमवावा लागला. ७००हून अधिक जणांना बाधा झाली. त्यामुळे सर्वत्र भीतीचे तसेच तणावाच वातावरण निर्माण झाले आहे. हे नेमके कशामुळे घडले, हे शोधण्यासाठी मृत शेतकºयांचा व्हिसेरा व बाधित रुग्णांच्या रक्ताचे रक्त नमुने अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र ते सर्व ‘निगेटीव्ह’ आले आहेत.अर्थात व्हीसेरा व रक्तात कुठेच विषाचे अंश आढळून आलेले नाहीत. कंपन्या राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत जे नमुने पाठवितात, ते उत्तम दर्जाचे असतात. त्यात कुठलीही भेसळ करण्यात आलेली नसते. पण बाजारात उपलब्ध होणाºया कीटकनाशकांमध्ये मात्र तसा दर्जा आढळून येत नाही. त्यामुळे कीटकनाशकांची तीव्रता वाढविण्यासाठी शेतकरी दोन-तीन कीटकनाशके एकत्र करतात व हेच त्यांच्या जीवावर बेतल्याचे दिसते.पैसे वाचवण्याचा प्रयोग जिवावर बेततोन्यायवैद्यक प्रयोगशाळा अमरावतीचे उपसंचालकडॉ. विजय ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात प्रति बाटली ५० ते ७० रुपये या दराने फवारणी केली जाते. त्यामुळे एक शेतमजूर दिवसात ३० ते ४० बाटल्या कीटकनाशक फवारतो. फवारणीचा खर्च कमी व्हावा म्हणून शेतकरी तीन ते चार कीटकनाशके एकत्र करतात. त्यामुळे ते नाशक अधिक जहाल होते. त्याची बाधा सर्वप्रथम फवारणी करणाºयाला होते; शिवाय फवारणीपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरी