शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 06:01 IST

अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई  - अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी महाविद्यालयांना इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याच्या जागा सरंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विशेष फेरीसाठी एकूण १ लाख १५ हजार ७३० जागा उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना १३ आणि १४ आॅगस्ट रोजी या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली असून त्यांची गुणवत्ता यादी १८ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.दुसऱ्या फेरीत अल्पसंख्याक कोट्यातील जागांचा घोळ झाल्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी लांबणीवर पडली आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागा सरंडर न करता महाविद्यालय स्तरावर त्याच जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक नव्वदीपार विद्यार्थीही तिसºया आणि चौथ्या यादीबाहेर राहिले. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय न मिळालेले ८० ते ९० टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही प्रवेशाविनाच आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळावी यासाठी विशेष फेरीचे आयोजन केले आहे.केंद्रीय प्रवेशाच्या ९३,३२१ जागाविशेष फेरीसाठी केंद्रीय प्रवेशाच्या ९३ हजार ३२१ जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयांनी आपल्या तिन्ही कोट्यांतील जागा या वेळी समाप्त केल्याने या जागांची संख्या वाढली आहे. यामध्ये इनहाउसच्या ६०७२, अल्पसंख्याकच्या १० हजार ६६३, व्यवस्थापनाच्या ५,६७४ जागांची भर पडली आहे. यामुळे विशेष फेरीसाठी उपलब्ध जागांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnewsबातम्या