शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोलापूरच्या गिर्यारोहकांनी माउंट एल्ब्रूसवर फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:08 IST

युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणारा १० वर्षीय साई कवडे सर्वात लहान आशियाई पुरुष

ठळक मुद्देमोहीम सह्याद्रीच्या लेकरांची असे या मोहिमेचे नाव असून या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केलेयुरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्यामध्ये हे शिखर वसलेलं आहे.जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.

सोलापूर :जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेले युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस सर करून महाराष्ट्रातील सह्याद्रीतील गियार्रोहकानी इतिहास घडवला़ साई कवडे हा १० वर्षाचा चिमुकला सर्वात लहान आशियाई व्यक्ती ठरला आहे. याशिवाय लिंगाणा १६ मिनिटात चढणारा सागर नलावडे, पहिला पोलीस कॉन्स्टेबल तुषार पवार, पहिला एसबीआय कर्मचारी भूषण वेताळ यांनीहीा 15 आॅगस्ट च्या पहाटे शिखरावर तिरंगा फडकवला.  

मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची असे या मोहिमेचे नाव असून या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले़ रशियामध्ये असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्यामध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरु असलेली मोठ-मोठी वादळे माउंट अल्ब्रूस चढाईतील मुख्य अडचण आहे.

१४ आॅगस्टच्या मध्यरात्री अंतिम चढाईस या टीमने सुरू केली होती. हाडे गोठवणारी थंडी, उणे तापमान या सर्वांना तोंड देत १५ आॅगस्टच्या सकाळी ७.३० वाजता यांनी युरोपच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला. याशिवाय मोहिमेत असलेल्या सागर नलावडे याने रायगडावरील माती, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिखरावर नेहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. नोव्हेंबर २०१९ मध्ये हीच टीम आॅस्ट्रेलिया येथील सर्वोच्च शिखर सर करणार आहे असे आनंद बनसोडे यांनी सांगितले.-----------------------या मोहिमेद्वारे भरपूर विक्रम केले असून भारताचा सर्वोच्च तिरंगा फडकवताना आमची छाती अभिमानाने फुलून आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या शिखरावर नेहून सह्याद्रीची लेकरांची मोहीम हे नाव आम्ही साध्य केले़- सागर नलावडेलिंगाणा विक्रमवीर गियारोहक़---------या मोहिमेत 'युनायटेड वी स्टँड' असा संदेश देऊन जातीय सलोखा राहावा असा संदेश दिला. भारतातील पहिला एसबीआय कर्मचारी बनण्याचा मान मला मिळत आहे़ त्याबद्दल खूप आनंद होत आहे.- भूषण वेताळएसबीआयचा प्रथम गियारोहक़--------पोलीस दलातुन जास्तीत जास्त गियारोहक बनावेत, यासाठी महाराष्ट्रातील प्रथम पोलीस म्हणून या शिखरावर तिरंग्याला अभिवादन केले.- तुषार पवारमहाराष्ट्र पोलीस गियारोहक़ 

टॅग्स :SolapurसोलापूरEverestएव्हरेस्ट