शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयात पाण्यासाठी थांबले शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 13:10 IST

घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पाणी नसल्यामुळे थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे तीन मृतदेहांचे शविच्छेदन थांबले असून नातेवाईक मृतदेह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

औरंगाबाद : घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पाणी नसल्यामुळे थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे तीन मृतदेहांचे शविच्छेदन थांबले असून नातेवाईक मृतदेह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

रुग्णालयाच्या माहितीनुसार येथे दररोज २ ते १४ मृतदेहाचे शवविच्छेदन होते. यासाठी मोठ्याप्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने येथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, जलवाहिनीच्या नादुरुस्तीने आज रुग्णालयाला पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे शवविच्छेदन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सकाळपासून केवळ २ मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे तर तीन मृतदेह अजूनही प्रतीक्षेत आहेत. रुग्णालय प्रशासनाने लागलीच पाण्याचा टँकर मागविला आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतरच हे शवविच्छेदन होणार असल्याने नातेवाईक हतबल झाली आहेत.