शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयात पाण्यासाठी थांबले शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 13:10 IST

घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पाणी नसल्यामुळे थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे तीन मृतदेहांचे शविच्छेदन थांबले असून नातेवाईक मृतदेह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

औरंगाबाद : घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पाणी नसल्यामुळे थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे तीन मृतदेहांचे शविच्छेदन थांबले असून नातेवाईक मृतदेह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

रुग्णालयाच्या माहितीनुसार येथे दररोज २ ते १४ मृतदेहाचे शवविच्छेदन होते. यासाठी मोठ्याप्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने येथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, जलवाहिनीच्या नादुरुस्तीने आज रुग्णालयाला पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे शवविच्छेदन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सकाळपासून केवळ २ मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे तर तीन मृतदेह अजूनही प्रतीक्षेत आहेत. रुग्णालय प्रशासनाने लागलीच पाण्याचा टँकर मागविला आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतरच हे शवविच्छेदन होणार असल्याने नातेवाईक हतबल झाली आहेत.