शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

शिवसेनेनं युतीबाबत पुनर्विचार करावा- चंद्रकांत पाटील

By admin | Updated: January 30, 2017 15:42 IST

शिवसेनेनं मुंबईत युती तोडली असली तरी उद्धव ठाकरेंनी उर्वरित महाराष्ट्रात युती कायम ठेवावी

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 30 - शिवसेनेनं मुंबईत युती तोडली असली तरी उद्धव ठाकरेंनी उर्वरित महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असं आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी टीका करताना मर्यादा पाळली पाहिजे. जेणेकरून पुन्हा एकत्र येताना अडचणी येणार नाहीत, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी दिलाय. तसेच शिवसेनेनं या युतीबाबत पुनर्विचार करावा, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना-भाजपाचं सरकार पाच वर्षे राहणार असून, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपाला गरज भासणार नसल्याचंही पाटील म्हणाले आहेत. स्वाभिमानी संघटना भाजपासोबत नसल्याचं आपल्याला दु:ख होतं आहे. अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितले. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजपा किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपाचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.