शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शिवसेनेनं युतीबाबत पुनर्विचार करावा- चंद्रकांत पाटील

By admin | Updated: January 30, 2017 15:42 IST

शिवसेनेनं मुंबईत युती तोडली असली तरी उद्धव ठाकरेंनी उर्वरित महाराष्ट्रात युती कायम ठेवावी

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 30 - शिवसेनेनं मुंबईत युती तोडली असली तरी उद्धव ठाकरेंनी उर्वरित महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असं आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी टीका करताना मर्यादा पाळली पाहिजे. जेणेकरून पुन्हा एकत्र येताना अडचणी येणार नाहीत, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी दिलाय. तसेच शिवसेनेनं या युतीबाबत पुनर्विचार करावा, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना-भाजपाचं सरकार पाच वर्षे राहणार असून, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपाला गरज भासणार नसल्याचंही पाटील म्हणाले आहेत. स्वाभिमानी संघटना भाजपासोबत नसल्याचं आपल्याला दु:ख होतं आहे. अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितले. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजपा किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपाचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.