शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

शिवराय अन् बाबासाहेबांचे स्मारक दुर्लक्षित

By admin | Updated: July 11, 2014 02:23 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तसेच इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा:या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कुठलीही तरतूद केली नाही.

मुंबई : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी, केंद्र सरकारने मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणा:या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तसेच इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा:या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कुठलीही तरतूद केली नाही. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रदेश भाजपाने मुंबईतील दोन्ही स्मारकांसाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा गुजरात सरकारचा उपक्रम आहे. एका राज्याच्या अशा प्रकल्पासाठी केंद्र सरकार 2क्क् कोटी रुपये देते तर हाच निकष छत्रपती शिवराय आणि डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत लावता आला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. आघाडी सरकारने शिवरायांच्या स्मारकांसाठी आतार्पयत 2क्क् कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी शिवरायांच्या स्मारकासाठी केंद्राने एकही पैसा न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 
संपुआ सरकारनेच मनरेगाला
कृषी क्षेत्रशी जोडले होते
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कृषी क्षेत्रशी जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली असली, त्यात नवीन काही नाही. महाराष्ट्रात हे अगदी सुरुवातीपासून केले जाते आणि केंद्रातील पूर्वीच्या संपुआ सरकारने हा पॅटर्न स्वीकारला होता. राज्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी या बाबीवर बोट ठेवले. ते म्हणाले, रोहयो अंतर्गत जवाहर विहिरी आणि फलोत्पादनाची कामे 1977 पासून केली जात आहेत. या कार्यक्रमाच्या यशामुळे आज फलोत्पादनात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. शेततळी आणि तुती लागवड ही कामेही रोहयोंतर्गत गेल्यावर्षीपासून सुरू करण्यात 
आली आहेत. या शिवाय, मातीनाला बांध, जैविक खते, गांडूळ खत तयार करणो आदी कामेही केली जातात. 
राऊत म्हणाले, ग्रामीण रोजगार योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे.  संपुआ सरकारने मनरेगामध्ये अनेक दूरगामी बदल करताना ही योजना कृषी क्षेत्रशी जोडली व तशी अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. 
(विशेष प्रतिनिधी)