शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शिवसेनेला एकहाती सत्ता हवी - उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - राज्यात स्थिर सरकारसाठी व भाजपाने रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जे प्रश्न काँग्रेसवाले सत्तेत असताना सोडवू शकले नाहीत दुर्दैवाने तेच प्रश्न घेऊन काँग्रेस नेते गोंधळ घालतात असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षांना काढला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी भाजपासोबत युती तुटल्याची खंत वाटते असे सांगितले. युती अनाकलनीय पद्धतीने तुटली, मला पुन्हा कोळसा उगाळायचा नाही, पण शिवसेना एकाकी लढली व एकट्याच्या जोरावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले असे त्यांनी नमूद केले.सत्तास्थापनेत भाजपाला शिवेसेनेचीच मदत घ्यावी लागली, त्यांनी रितसर पाठिंबा मागितल्याने आम्ही भाजपासोबत गेलो असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या भ्रष्टमंत्र्यांची चौकशी करावी, यामुळे जनतेसमोर सत्य समोर येईल व विरोधकांच्या आरोपांमधील हवाही निघून जाईल असे मतही त्यांनी मांडले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या ना-याने युतीतूल धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.