शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

अजित पवारांचा प्रयत्न फसल्याने, यापुढे भाजपच्या निशान्यावर शिवसेना !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:57 PM

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तेचा पेच आता सुटला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत दोन दिवसांपूर्वी ट्विस्ट आले होते. मात्र ते संकट टळले. परंतु, त्या घटनेमुळे भाजपच्या निशान्यावर आता सदैव शिवसेना राहणार हे स्पष्ट झाले. 

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सरकार स्थापन करणार हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष भाजपसाठी निष्कलंक झाला हे स्पष्टच होते. राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवर आलेल्या भाजपसाठी राष्ट्रवादीच मुख्य शत्रु पक्ष होता. मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे सर्वच समीकरण बदललं. 

विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सिंचन घोटाळ्याची त्यांची सुरू असलेली चौकशी थांबविण्यात आली. त्या संदर्भातील तपासही बंद कऱण्यात आला. अर्थात यामुळे राष्ट्रवादी पक्ष निष्कलंक असल्याचा संदेश गेला. त्यामुळे आता भाजपसाठी राष्ट्रवादीला धारेवर धरताना मर्यादा येणार आहेत. 

दरम्यान राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे.