शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

सेना, भाजपा यांच्यातील कटुतेला मुख्यमंत्री जबाबदार - शरद पवार

By admin | Updated: February 14, 2017 23:53 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरु आहेत. त्यातचं आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे. त्यातचं आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपामधील कटुतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते. 
मध्यावती निवडणुकीबाबत मी गेल्या दीडवर्षांपूर्वी बोललो होतो, त्यामुळे हे आत्ताचे विधान आहे असे काही नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच, दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांच्या मनात सुद्धा शिवसेनेबाबत कटुता असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी ही सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेची एक खेळी आहे. राज्य सरकारने शेतक-यांची कर्जमाफी केली तर राज्य सरकारला पाच वर्ष पाठिंबा देऊ, असे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन दिसून आल्याचे शरद पवार यांनी सांगत शिवसेनेवर निशाना साधला.
याचबरोबर मुंबईतल्या समस्यांना शिवसेनेसोबतच भाजपाही तितकाच जबाबदार आहे. तसेच, नव्या योजनांबाबत राज्य सरकार उदासीन आहे, असे यावेळी शरद पवार म्हणाले.