शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

"शिवसेनेच्या 'या' दोन नेत्यांमुळे आमच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये दरी पडली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 12:27 IST

अजित पवार यांनी आमचे मतदारसंघ आणि शिवसेना संपवण्याच्या कृतीने छातीवर दगड ठेवून ४०-५० आमदारांनी हा निर्णय घेतला असंही शहाजी पाटील म्हणाले.

सिंधुदुर्ग - उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी निर्माण करण्यात ज्या दोन नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यात संजय राऊत आणि विनायक राऊतांचा हात आहे. या २ राऊतांवर माझा लई राग आहे. मी सिंधुदुर्गात प्रचाराला येणार आहे. संजय राऊत उभे राहत नाहीत अन्यथा तिथेही प्रचाराला गेलो असतो अशा शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत आणि विनायर राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  

...म्हणून ती जागा भाजपाला सोडलीअंधेरीच्या निवडणुकीत गेल्यावेळी मुरजी पटेल यांना चांगली मते पडली. ही त्यांची जमेची बाजू आहे. लटकेताई उभ्या राहिल्यानंतर मुरजी पटेल सातत्याने मला संधी द्या अशी मागणी होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा भाजपाला सोडण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी मुरजी पटेल विजयी होतील असा विश्वास वाटतो असं आमदार शहाजी पाटील म्हणाले. 

मनसे-बाळासाहेब शिवसेना-भाजपा युती व्हावीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर युतीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शहाजी पाटील यांनी मनसे-भाजपा-बाळासाहेब शिवसेना ही युती १०० टक्के व्हावी. राज्याच्या हितासाठी ही युती होणं गरजेचे आहे असं म्हटलं.  

जनतेला आमचा प्रयोग मान्यत्याचसोबत १९९५ मध्ये आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी मला गुवाहाटी येथे काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने मिळाली. ही सर्व देवाची देणगी आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणात केलेला नवा प्रयोग जनतेला मान्य आहे. अजित पवार यांनी आमचे मतदारसंघ आणि शिवसेना संपवण्याच्या कृतीने छातीवर दगड ठेवून ४०-५० आमदारांनी हा निर्णय घेतला असंही शहाजी पाटील म्हणाले. जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हापासून राजकारणात वेगवेगळी गणिते सुरू झाली. आगामी काळात अजूनही वेगळी गणिते आणि आराखडे बघायला मिळतील असंही शहाजी पाटील यांनी सांगितले.    

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे