शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पिंजाळवरील सात बंधारे पडले कोरडेठाक

By admin | Updated: June 10, 2016 03:31 IST

स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आज पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

वाडा: प्रशासनाच्या हलगर्जीने तसेच स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आज पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार महिने मुसळधार पाऊस पडून ही ह्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे फेब्रुवारी नंतर जिल्ह्यातील बहुतेक नद्या कोरड्या पडतात. आणि त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना वर्षानुवर्ष बसत आहे. मुंबईच्या २०१६ पर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पिंजाळ प्रकल्प ज्या नदीवर बांधला जाणार आहे ती पिंजाळ नदी आज बहुतेक ठिकाणी कोरडी पडली आहे. ज्या ठिकाणी नैसगिकरित्या खोल भाग (डोह) ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी फक्त पाण्याचे साठे राहिले आहेत. तर ह्या नदीवर असलेले ७ बंधारे हे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्याचा फटका वाडा व विक्रमगड तालुक्यातील गावे व पाड्यांना बसत आहे. युवास्पर्श या सामाजिक संस्थेने पिंजाळ नदीची पाहणी करून ह्या नदीवरील बंधाऱ्यांचा सर्वे केला असता या नदीवर आलमान (पिंगेमान),पाली, काशिवली, सापने, करंजा, वाकी ह ेबंधारे पाणलोट विभागाकडून एकदम निकृष्ट बांधले गेल्यामुळे ेह्या बंधाऱ्यांमध्य ेथोडेही पाणी शिल्लक नाही.तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम एकदम जीर्ण झाल्यामुळे ते निकामी ठरले आहेत. तरमलवाडा तसेच सापणे बुद्रुक येथे कोल्हापुरी पद्धतीचा मोठा बंधारा बांधल्यास पाण्याची पातळी आणखी वाढून त्याचा फायदा आणखी अनेक गावांना होऊ शकेल . (वार्ताहर)।जिल्ह्यात मोठया प्रमाणात नद्यांचे प्रमाण आहे. मात्र नियोजनाअभावी या नद्या मार्च-एप्रिल पर्यंत पूर्णपणे कोरडया पडतात. याकडे शासनाने गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. जर नियोजनबध्द बंधारे बांधले गले तर पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या होणार नाही आणि याचा लाभ शेतकऱ्यांनासुद्धा होईल.-सचिन विलास भोईरअध्यक्ष-युवा स्पर्श सामिजक संस्था