शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सेल्फीच्या नादात तरुणाचा झाला मृत्यू

By admin | Updated: July 17, 2017 01:10 IST

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांपैकी काही अतिउत्साही पर्यटक कुंडात उंचावरून उड्या मारतात.

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांपैकी काही अतिउत्साही पर्यटक कुंडात उंचावरून उड्या मारतात. त्यामुळे गेल्या वर्षी या कुंडात तब्बल आठहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. कोंडेश्वरपाठोपाठ आता भोज धरणही पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. या धरणातही एका तरुणाचा सेल्फी काढत असताना तोल गेल्याने पाण्यात पडून मृत्यू झाला. या दोन्ही ठिकाणी सुरक्षेचे उपाय केलेले असतानाही पर्यटकांचा उत्साहीपणा आणि पाण्यासोबत केलेली मस्ती त्यांच्या जीवावर बेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी तारेचे कुंपण घातले. उंचावरून उड्या मारणाऱ्यांना अडथळा निर्माण केल्यावर मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. या वर्षीदेखील तशाच प्रकारची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोंडेश्वर धबधब्यावर अद्याप कोणताही मोठा अपघात झालेला नाही. मात्र, आता कोंडेश्वरजवळच असलेल्या भोज धरणाच्या पाण्याच्या पात्रात भिजण्याचा आनंद घेणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धरणातील जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी जो बंधारा बांधला आहे, त्याची उंची सरासरी २० फूट आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे पाणी बाहेर पडते, त्या ठिकाणी खोल खड्डा झाला आहे. या खोल पाण्यात बंधाऱ्यावरून उड्या मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या तरुणांना पोहता येत नाही, त्यांच्यासाठी उड्या मारण्याचा खेळ जीवावर बेतणारा आहे.