शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

शालेय पोषण आहारावर आता शिक्षण विभागाचा ‘वॉच’, दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:15 IST

शाळेतून विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून शाळेत पोषण आहार दिला जातो. पण, शाळेत येणा-या आहाराच्या दर्जावरुन शंका उपस्थित केली जाते.

मुंबई: शाळेतून विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून शाळेत पोषण आहार दिला जातो. पण, शाळेत येणाºया आहाराच्या दर्जावरुन शंका उपस्थित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून पोषण आहारासंदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालिका शालेय विभागाने नवीन शक्कल लढविली आहे. शाळेत येणाºया आहाराचा दर्जा तपणासण्यासाठी शालेय स्तरावर एक समिती गठित करण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली आहे.शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आहारामध्ये आरोग्याचा विचार करत नाहीत. शाळेतच समिती असल्यास तक्रारींचे लवकर आणि योग्य पद्धतीने निवारण होईल. ही समिती आठवड्यातून एक दिवस शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासण्याची सूचना विभागातर्फे देण्यात आली आहे. आहाराबाबत कोणत्याही तक्रार असल्यास संबंधित कंत्राटदाराचे काम रद्द करण्याचे शिफारस वरिष्ठांकडे करावी, अशी ताकीददेखील देण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आहाराबाबात योग्य ती काळजी घेण्याची ताकीद देण्यात आली आहे.आहारामध्ये रोजच्या रोज काही वाबी तपासणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. यात विद्यार्थ्यांना आहार खाण्यास देण्यापूर्वी आहाराचा नमुना बाजूला काढून ठेवावा. अन्नाला आंबूस वास, कच्चे अन्न, बेचव अन्न, कमी प्रमाणात स्निग्धांश असलेले, भेसळे असलसेले अन्न विद्यार्थ्यांना वितरीत न करण्याची सूचना देण्यात आली आहे. आहाराचा नमुना महिन्यातून कमीत कमी एकदा किंवा आवश्यकेतनुसार जास्त वेळेस पालिकेच्या जी उत्तर विभागातील प्रयोग शाळेत पाठवावा. तसेच ज्या संस्थेकडून अन्न शिजविले जात आहे, त्या संस्थेच्या स्वयंपाकगृहात मुख्याध्यापकांनी किंवा वरिष्ठ शिक्षकांनी भेट देणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Schoolशाळा