शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 19:14 IST

सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची  चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितलेकोणताही भ्रष्टाचार केलेला नाहीसंभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात घेतली बैठक

पुणे :  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ही संस्था टिकून राहण गरजेचे आहे. सारथी बंद होता कामा नये ही भूमिका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली आहे.      मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात संभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत  व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार,   प्रभारी  व्यवस्थापकीय संचालक विजया पवार, राजेंद्र कोंढरे, राजंद्र कुंजीर, शांताराम कुंजीर, सारथीतील कर्मचारी, विद्यार्थी, मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.     छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे. मोठ्या संर्घषांतून ही संस्था जन्माला आली आहे. सारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू,  प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.  मराठा समाजातील गरीबांचा गरजूंचा  फायदा होण्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे. तो मूळ हेतू बाजूला राहता कामा नये. अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्यांवरून आणि नियुक्ती पत्रांवरून वाद  सुरू आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सध्या कोणतेही निर्णय घेऊन नये त्यांतून वाद चिघळत आहे, असे छत्रपती संभाजी राजेंनी अधिकाऱ्यांना सांगितले. ...................................................................................................      कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही डी. आर. परिहार म्हणाले की, मी कोणाताही भ्रष्टाचार केलेला नाही.माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. बार्टी संस्थेच कार्यरत असतांना मी कोणत्याही गाड्या खरेदी केल्या नाहीत. माझा अपमान करण्यात येत आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविला असून, कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. ...................................................................................................

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाGovernmentसरकार