शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सैफ अली खान हल्ला प्रकरण: "फक्त जातीचा उल्लेख करून..." शिंदेंचा कॅबिनेट मंत्री विरोधकांवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:47 IST

Maharashtra News: सैफ अली खानवर घरात घुसून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका होत आहे. 

Saif Ali Khan Marathi News: अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्द्यावर जोर दिला जात आहे. विरोधकांकडून गृहमंत्री, महायुती सरकार कारभारावर टीका होत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.  

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "सैफ अली खान असो वा दुसरं कोणी. कोणावरही हल्ला होत असेल, तर तो दुर्दैवी आहे. कोणीही त्याचे समर्थन करणार नाही, उलट निंदाच करेल. आरोपींना अटक करणे, हे सरकारचे काम आहे. सरकार ते काम करत आहे." 

विरोकांची अशीच भूमिका राहिलेली आहे

संजय शिरसाट पुढे म्हणाले, "फक्त जातीचा उल्लेख करून राजकारण करणे हे विरोधकांची भूमिका राहिलेली आहे. जाती-जातींमध्ये तणाव वाढवणे आणि आपले राजकारण करणे, हा त्यांचा अजेंडा आहे. त्यांच्या बोलण्याला आम्ही कधी महत्त्व देत नाही. आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही." 

"सरकार आपले काम पूर्ण करेल. फक्त गृहमंत्रीच नाही, तर मुंबईतील सर्व पोलीस विभाग त्याच्या (आरोपी) मागे लागलेले आहेत. एक आरोपी पकडला गेला आहे, असेही आताच मी ऐकले आहे", असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.   

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान Sanjay Shirsatसंजय शिरसाटMumbai policeमुंबई पोलीसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी