शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 10:56 IST

बुलेट ट्रेनचा १० ते ११ हजार रुपयांचा भाडे भरून कोण प्रवास करणार आहेत.

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पालाची चर्चा मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने आधी पासूनच या प्रकल्पाला विरोध केला होता. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा याच मुद्यावर बोट ठेवत मोदींवर निशाणा साधला.

देशातील हवाई उद्योग अजूनही हवे तसे विकसित झाले नाही. अनेक विमान कंपन्या ह्या नुकसानीत चालत आहे. तर मुंबई- अहमदाबादचा विचार केला तर तीन हजारपेक्षा अधिक भाडे नाहीत. त्यामुळे बुलेट ट्रेनचा १० ते ११ हजार रुपयांचा भाडे भरून कोण प्रवास करणार आहेत. तसेच बुलेट ट्रेनमधून नफा मिळण्यासाठी किती फेऱ्या लावावा लागतील, याचे सुद्धा नियोजन करावे लगणार आहे. मात्र याचा कोणताही विचार मोदींनी केला नसल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

त्यांचा हा निर्णय फक्त गुजरातला मुंबईशी जोडण्यासाठी आहे. मुंबईमधील व्यापारी आणि उद्योगधंदे गुजरातकडे आकर्षित व्हावे या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता असून, बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही. असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.