शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 14:24 IST

Mohan Bhagwat on Fertility Rate: भारतातील घटत्या प्रजनन दराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. 

RSS Mohan Bhagwat: भारतातील घटता प्रजनन दर हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी गंभीर इशारा दिला. ज्या समाजाचा प्रजनन दर घटतो, तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मोहन भागवत म्हणाले. नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक भागवत बोलत होते. 

मोहन भागवत यांनी घटत असलेल्या प्रजनन दराकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. सरसंघचालक म्हणाले, "लोकसंख्येत झालेली घट हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान असं सांगतं की, जेव्हा समाजाचा प्रजनन दर २.१  टक्क्याखाली जातो, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो."

समाज आणि भाषाही नष्ट होते -सरसंघचालक

"कोणतीही प्रतिकुल परिस्थिती नसताना तो समोर उद्ध्वस्त होतो. त्याबरोबर अनेक भाषा आणि समुदायही नष्ट होतात. त्यामुळे लोकसंख्या प्रजनन दर २.१ टक्क्यांच्या खाली जाता कामा नये", असे भाष्य मोहन भागवत यांनी केले. 

सरसंघचालक पुढे म्हणाले, "आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ ला निश्चित केले गेले. त्यात असेही म्हटले होते की, समाजाचा लोकसंख्या २.१ टक्क्यांच्या खाली जाता कामा नये. आपल्याला त्यापेक्षा जास्त हवा आहे. दोन किंवा तीन. हेच लोकसंख्या विज्ञान सांगते. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे", असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCentral Governmentकेंद्र सरकारnagpurनागपूर