शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 14:24 IST

Mohan Bhagwat on Fertility Rate: भारतातील घटत्या प्रजनन दराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. 

RSS Mohan Bhagwat: भारतातील घटता प्रजनन दर हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी गंभीर इशारा दिला. ज्या समाजाचा प्रजनन दर घटतो, तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मोहन भागवत म्हणाले. नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक भागवत बोलत होते. 

मोहन भागवत यांनी घटत असलेल्या प्रजनन दराकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. सरसंघचालक म्हणाले, "लोकसंख्येत झालेली घट हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान असं सांगतं की, जेव्हा समाजाचा प्रजनन दर २.१  टक्क्याखाली जातो, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो."

समाज आणि भाषाही नष्ट होते -सरसंघचालक

"कोणतीही प्रतिकुल परिस्थिती नसताना तो समोर उद्ध्वस्त होतो. त्याबरोबर अनेक भाषा आणि समुदायही नष्ट होतात. त्यामुळे लोकसंख्या प्रजनन दर २.१ टक्क्यांच्या खाली जाता कामा नये", असे भाष्य मोहन भागवत यांनी केले. 

सरसंघचालक पुढे म्हणाले, "आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ ला निश्चित केले गेले. त्यात असेही म्हटले होते की, समाजाचा लोकसंख्या २.१ टक्क्यांच्या खाली जाता कामा नये. आपल्याला त्यापेक्षा जास्त हवा आहे. दोन किंवा तीन. हेच लोकसंख्या विज्ञान सांगते. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे", असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCentral Governmentकेंद्र सरकारnagpurनागपूर