शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

...तर निर्मला सितारामन यांना पदावरुन दूर करा : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 17:59 IST

अर्थमंत्री सक्षमपणे काम करत नसतील तर त्यांना निलंबीत करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पुणे : अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या अनेक बैठकांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी निर्मला सितारामन यांना बाेलवले नाही. अर्थ मंत्रालयाच्या बैठका पंतप्रधान घेत आहेत. अर्थमंत्र्याला बैठकांना न बाेलवणे हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे निर्मला सितारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. या परिषदेत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धाेरणांवर जाेरदार टीका केली. चव्हाण म्हणाले, 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थ संकल्प मांडला जाईल. देशाची आर्थिक स्थिती पाहता हा महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पात महत्वाचे निर्णय घेतले गेले नाही तर सध्याच्या मंदीमध्ये बदल होईल असे वाटत नाही. 

शिवसेनेने दिलेल्या प्रस्थावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण

अर्थ मंत्रालयाच्या बैठका अर्थमंत्री नाहीतर पंतप्रधान घेत आहेत. या बैठकीला अर्थमंत्र्यांना निमंत्रण दिले जात नाही. पंतप्रधानांनी मोठ्या व्यावसायिकांना बोलवले त्या बैठकीला अर्थमंत्री नव्हत्या. अर्थ मंत्रालयाच्या 15 बैठक झाल्या त्यातल्या अनेक बैठकांना निर्मला सीतारामन यांना बोलावले नाही. अर्थ मंत्रालयाची सर्व सूत्रे पंतप्रधानांनी आपल्या हाती घेतली आहेत. संसदेत बजेट काेण सादर करेल हाही एक प्रश्न आहे. सीतारामन यांनी जरी बजेट सादर केले तरी ते बजेट माेदींचे बजेट असेल.  

नाईट लाईफचा प्रयाेग मुंबईत यशस्वी झाल तर पुण्यात मुंबईकरीता नाईट लाईफचे धाेरण राबविण्याचा विचार पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे करत आहेत. हा प्रयाेग सुरुवातीला मुंबईतील काही भागांमध्ये राबविण्यात येईल. तेथे ताे यशस्वी झाल्यास पुण्याचा विचार करु असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी