शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा

By admin | Updated: November 1, 2015 03:15 IST

आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या केजी टू पीजी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

मुंबई : आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या केजी टू पीजी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. या मुलांना शैक्षणिक शुल्काची माफी अशा उपाययोजना आधीच करण्यात आल्या होत्या. मात्र आता शिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंतचा खर्च शासन करेल, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील, अशा उपाययोजना अद्याप होऊ शकलेल्या नाहीत पण त्याची आश्वासक सुरुवात मात्र झाली आहे, असे ते म्हणाले. दलित कुटुंबांना घरे बांधून देण्याबरोबरच घरांसाठी जमीनही शासनाकडून उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी २ लाख रुपये दिले जातील. राज्यात २.३० लाख आदिवासी कुटुंब बेघर आहेत. दरवर्षी त्यांच्यापैकी २५ हजार कुटुंबांना घरे बांधून देण्यात येतील. आदिवासी महिलांना बाळांत होण्याच्या तीन महिने आधी आणि तीन महिने नंतर शासनाकडून चौरस आहार मोफत दिला जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)जॅकेट मात्र तेचदेवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना जे निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते तेच आजही घातले होते. मध्यंतरी वजन वाढल्याने त्यांना ते तंग होत होते. आता त्यांनी वजन थोडे वजन कमी केले असून ‘मिशन वेट लॉस’हाती घेतले आहे.