शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘गांधी हत्येचा पुन्हा तपास केल्यास नवे तथ्य समोर येईल’, तुषार गांधी यांचे महत्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:53 IST

पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याने महात्मा गांधी यांचा खून केला, असा खोटा प्रचार केला जात आहे.

कोल्हापूर :

पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिल्याने महात्मा गांधी यांचा खून केला, असा खोटा प्रचार केला जात आहे. या हत्या प्रकरणाची कागदपत्रे पुन्हा तपासल्यास नवे तथ्य समोर येईल, असे मत ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी रविवारी व्यक्त केले.

कोल्हापूर येथे जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी तुषार गांधी व लेखक अशोककुमार पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तुषार गांधी म्हणाले, ‘महात्मा गांधी यांची हत्या जरी नथुराम गोडसे यांनी केली असली, तरी यामागे वेगळ्या शक्ती आहेत. यासाठी या खटल्यातील कागदपत्रांचा नव्याने अभ्यास झाला पाहिजे. गांधींच्यानंतरदेखील विचारवंतांना मारण्याची शृंखला सुरूच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश हे याचाच भाग आहेत. आध्यात्मिक आणि राजकीय धर्म असे दोन भाग आहेत. आध्यात्मिक धर्म नेहमीच चांगला असतो त्याला काहीजण स्वार्थासाठी राजकीय स्वरूप देतात.

अशोककुमार पांडे म्हणाले, महात्मा गांधी यांची हत्या जरी एका क्षणात झाली असली तरी त्यामागे खूप मोठे षङ्यंत्र होते. पोलीस तपासांतदेखील अनेक त्रुटी असल्याचे कपूर कमिशनच्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी