शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नामवंत खासगी संस्था, सरकारी यंत्रणेमार्फतच राज्यातील नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 07:08 IST

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पेपर फुटींच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

मुंबई : केवळ नामवंत अशा खासगी संस्था आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फतच राज्यातील शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या नोकरभरतीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारला टीकेला व उमेदवारांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. 

बहुतेक मंत्र्यांनी परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक करण्याचा आग्रह धरला. यापुढे महारष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल), इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (आयबीपीएस) किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांमार्फतच परीक्षा घेण्याचे एकमताने ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास मान्यता दिली.

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडी