शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:58 IST

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पक्षांना सोबत येऊनच सरकार स्थापन करावे लागलणार आहे. मात्र सर्वात मोठे पक्ष ठरलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले चर्चा फोल ठरत आहे. तर विरोधकांनी ठेवलेल्या अटी मान्य न झाल्यास राज्यात पुन्हा निवडणुकीचा धडका उडू शकतो. या संदर्भात मंत्र्यानेच संकेत दिले आहे. त्यामुळे काठावर पास झालेल्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तयारीला लागण्याचे आदेश भाजपमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोर आणि अपक्षांमुळे चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमदेवारांमध्ये केवळ 2 किंवा 5 हजार मतांचा फरक आहे. अशा स्थितीत निवडणूक पुन्हा लागल्यास, मतदान कमी होऊन पराभव होऊ शकतो, अशी भिती विजयी आमदारांमध्ये आहे. तर पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत. 

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

दरम्यान शिवसेना-भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरून अडली आहे. त्यात भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेसकडून देखील पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना तयार न झाल्यास, राज्यात मध्यवधी निवडणूक होऊ शकते. परंतु, आर्थिक स्थिती आणि निवडणुकीचा भार यामुळे विद्यमान आमदारांचे 'इंडिकेटर' लागले आहेत.