शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजू शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:47 IST

कृषी राज्यमंत्री खोत सोलापूर दौºयावर; जनआंदोलन नसून ते मनआंदोलन, खोत यांचा खोचक टोला

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणारपुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला

पंढरपूर : येणाºया विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनला विरोध करण्यासाठी विरोधी गटाचे सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन जनआंदोलन नसून, ते मनआंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात किती लोक सहभागी होतात, याची मला उत्सुकता लागली असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पंढरपुरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सदाभाऊ खोत म्हणाले, राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन नेमके कोणत्या विषयासाठी करायचे हेच कळेना झाले आहे. आता त्यांच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. राजू शेट्टी यांना आंदोलनाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी पुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे.

१५ दिवसांत जागा वाटपावर चर्चा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार आहेत. त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणार आहे. घटक पक्षांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे