शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:43 IST

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.सोलापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे.

सोलापूर, दि. 12- लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सोलापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे. .

मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेलो होतो. मात्र कृषी खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यास पंतप्रधान मोदी यांनी सतत चालढकल केली. यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. आमची चळवळ राजकारणासाठी नाही.  शेतकऱ्यांच्या अवनतीला सरकारच जबाबदार आहे. शेतकरी भिकारी नाही, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत, असं राजू शेट्टी यांनी या पत्रकार परिषदेत म्हंटलं आहे.

केंद्र सरकारने फसवणूक केली, त्यामुळे देशभरातील सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या आल्या आहेत. 162 शेतकरी संघटनांची मिळून शेतकरी संघर्ष समन्वय समिती स्थापन झाली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे माध्यमातून आंदोलन तीव्र करू आणि सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडू, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी दुसरी शेतकरी संघटना काढण्याची घोषणा केली असली तरी त्यामुळे फारसा गुणात्मक फरक पडणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हंटलं आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी