शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

जरा जपून म्हणून सांगायला नेमके आजच फोन आले; अर्थ मला समजतो, राज ठाकरेंनी केला गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:34 IST

Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला.  

गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया. आज मला खूप बोलायचे आहे. निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोन आले, नेमके आजच आले. याचा अर्थ मला समजतो. जरा जपून. गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या त्या सांगणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला.  ज्या नदीला आपण माता म्हणतो देवी म्हणतो. आजचे राज्यकर्ते नाहीत तर गेल्या अनेक वर्षांपासूनचे. गंगा साफ करावी हे राजीव गांधी यांनी म्हटले होते. तेव्हापासून गंगा साफ करत आहेत. मोदी पंतप्रधान झाले त्यांनीही तेच सांगितले. देशातल्या नद्यांची अशी अवस्था आहे, पाणी पिणे लांबची गोष्ट, अंघोळ केली तरी आजारी पडतात. तिकडचेच लोक आलेले, त्यांनी सांगितले. आजारी पडणारच. प्रश्न गंगेच्या अपमानाचा नाही, कुंभमेळ्याचा नाही तर पाण्याच्या स्थितीचा आहे. तुम्ही वेगळ्या ठिकाणी जागा देऊ शकता. १६५ कोटी लोक आले म्हणतात म्हणजे अर्धा भारत. त्यातले व्हीव्हीआयपी पाण्यात गेले असतील बाकीचे काठावर बसले असतील. चीनची भिंत बांधता आली असती. 

देशात एकूण ३११ नदीपट्टे आहेत. त्यापैकी ५५ नदीपट्टे प्रदुषित, सर्वात प्रदुषित असलेल्या नद्या उल्हास, मिठी, पवना, चंद्रभागा अशा सगळ्या महाराष्ट्रातील अत्यंत वाईट असा आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी वाईट आहे. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातल्या ४ मेल्या. म्हणजे मारल्या गेल्या. पाचवीही मिठी नदी मरायला आली आहे. त्या नदीची अवस्था मी काल शूट करायला सांगितली होती, असे राज ठाकरे म्हणाले. जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद करायचे आणि त्यावर बोललो की तुमचा धर्म आडवा येणार. धर्माच्या गोष्टी मला यांनी सांगूच नयेत, अशी टीका केली.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावा