शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 23:49 IST

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते ,गुदगुल्या होत होत्या ,आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय अशी टीका  महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी रात्री ते भिवंडीतील हायवे दिवे येथे जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने बनविण्यात आलेल्या कै मनीबाई मोरेश्वर पाटील बलोद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी केली.

         सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते .राज ठाकरे सत्य बोलत असल्याने त्यांचे घाव महाविकास आघाडी सरकारच्या वर्मी लागतात. भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही .असे सांगत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे .आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे .दररोज पोलखोल करतोय त्यामुळे सरकार आणि सरकार मधील पक्ष व्यथित झाले आहेत.त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत .पण आम्ही घाबरणार नाहीत त्यांनी किती ही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करीत राहणार असे वक्तव्य शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी  केले .

           या प्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील ,आमदार निरंजन डावखरे डावखरे,माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,भिवंडी पालिका सभागृह नेते सुमित पाटील, संदिप लेले, माजी सरपंच सिद्धेश पाटील, दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती पाटील, उपसरपंच अजित वसंत म्हात्रे आदी उपस्थिती होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस